वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण
भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे.…
वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण राणे
भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे.…
निवडणुकीतून सात जणांची माघार
जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण…
निवडणुकीतून सात जणांची माघार
जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण…
निवडणुकीतून 7 जणांची माघार, जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम…
जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश !
रत्नागिरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 3 नोव्हेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम…
अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी ११ गुन्हे, ४ पथकांची करडी नजर
रत्नागिरी : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर,…
संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला उपस्थित राहता…
रत्नागिरीत आठ लाखांचा गुटखा जप्त; वाहन जप्त, तिघे ताब्यात
रत्नागिरी: प्रतिनिधी गुरुवार (दि. ११ जुलै) रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला काही इसम हातखंबा निवळी गणपतीपुळे रोडने शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाची बोलेरो चारचाकी वाहनातून…
शृंगारतळीत मोबाईल शॉपी मध्ये जबरी चोरी; ३० लाखांचा मुद्देमाल लंपास
गुहागर : प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजरपेठेतील गोविंदा मोबाईल मध्ये जबरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मोबाईल विक्रीच्या दुकानातून सुमारे ३० लाखांचे मोबाईल असा मुद्द्यमाल चोरी झाल्याचा प्राथमिक…